शैक्षणिक
-
मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५: उद्योजकांसाठी व्यासपीठ
मुंबई – मराठा समाजातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणणारे ‘मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५’ हे भव्य व्यासपीठ यावर्षी २८ आणि…
Read More » -
एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा
मुंबई – पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज…
Read More » -
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
शिर्डी – अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार…
Read More » -
पत्रकार राजू झनके : बातम्यांपलीकडचं एक जिवंत उदाहरण
विशेष प्रतिनिधी मुंबई – पत्रकारिता म्हणजे केवळ घडामोडी दाखवणं नाही, तर समाजात परिवर्तन घडवण्याची शक्ती बनणं होय. हीच भावना मनात…
Read More » -
राणी मुखर्जी पोलिस दलाच्या समर्थनार्थ पुढे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अक्षय कुमार यांच्यासोबत मंचावरून सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी शुक्रवारी राज्य पोलिस मुख्यालयात आयोजित ‘सायबर अवेअरनेस मंथ २०२५’ च्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाल्या.…
Read More » -
महाराष्ट्रातील 1 कोटी बहीणींना लखपती दीदी करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई – लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहीणींना लखपती दीदी…
Read More » -
वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद !
पुणे ( विशेष प्रतिनिधी ) – वर्ष १९४२ मध्ये मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती,…
Read More » -
महाराष्ट्र डाक सर्कलतर्फे शोलेचा सुवर्ण महोत्सव साजरा
मुंबई – १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाच्या मूळ प्रदर्शनाला आज ५० वर्षे पूर्ण झाली.जी.पी. सिप्पी द्वारा…
Read More » -
राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी- सरन्यायाधीश भूषण गवई
मुंबई – भारत सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश असून भारताच्या राज्यघटनेलाही तितकेच महत्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या…
Read More » -
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द
मुंबई – राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच…
Read More »