सामाजिक
-
मुंबईत १६ ते २२ जानेवारीदरम्यान ‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ चे आयोजन
मुंबई (प्रतिनिधी): १० जानेवारी -ज्योत फाउंडेशन आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ चे आयोजन १६…
Read More » -
गोव्यातील जागतिक मराठी संमेलनात, अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना मानाचे पुरस्कार
पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे…
Read More » -
मुंबई मेट्रो-3 ची दिव्यांगांना २५% सवलत २३ नोव्हेंबरपासून लागू; वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश
विशेष प्रतिनिधी – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग…
Read More » -
मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५: उद्योजकांसाठी व्यासपीठ
मुंबई – मराठा समाजातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणणारे ‘मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५’ हे भव्य व्यासपीठ यावर्षी २८ आणि…
Read More » -
तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी
मुंबई – ‘एआय’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हे, तर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर…
Read More » -
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्यासंचालकपदी हेमराज बागुल रुजू
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला. महाराष्ट्र…
Read More » -
दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी – राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित ५० टक्के…
Read More » -
वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत करा – महसूलमंत्री बावनकुळे
मुंबई – पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More » -
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई – नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेती पध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल…
Read More » -
दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो – एकनाथ शिंदे
मुंबई – दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश…
Read More »