महाराष्ट्र
-
वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत करा – महसूलमंत्री बावनकुळे
मुंबई – पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More » -
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई – नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेती पध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल…
Read More » -
दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो – एकनाथ शिंदे
मुंबई – दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात विपश्यना केंद्र उभारणीसाठी सरकार सकारात्मकता दाखवेल- उपाध्यक्ष अण्णा बनसोडे.
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर परिसरातील 50 एकर जागा विपश्यना केंद्र उभारणीसाठी देण्याचा निर्णय सरकारने लवकर घ्यावा…
Read More » -
एक वेगळी सकाळ
मुंबई – (हर्षदा वेदपाठक ) – सकाळ तर होऊ द्या — मराठी चित्रपट समीक्षा कलाकार: सुबोध भावे, मानसी नाईकदिग्दर्शक: आलोक…
Read More » -
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन…
Read More » -
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर,पंचायतींच्यानगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई – राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार…
Read More » -
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
शिर्डी – अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार…
Read More » -
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार
पुणे – ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे…
Read More » -
पत्रकार राजू झनके : बातम्यांपलीकडचं एक जिवंत उदाहरण
विशेष प्रतिनिधी मुंबई – पत्रकारिता म्हणजे केवळ घडामोडी दाखवणं नाही, तर समाजात परिवर्तन घडवण्याची शक्ती बनणं होय. हीच भावना मनात…
Read More »