admin
-
आरोग्य
मुंबई मेट्रो-3 ची दिव्यांगांना २५% सवलत २३ नोव्हेंबरपासून लागू; वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश
विशेष प्रतिनिधी – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५: उद्योजकांसाठी व्यासपीठ
मुंबई – मराठा समाजातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणणारे ‘मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५’ हे भव्य व्यासपीठ यावर्षी २८ आणि…
Read More » -
देश-विदेश
एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा
मुंबई – पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज…
Read More » -
महाराष्ट्र
तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी
मुंबई – ‘एआय’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हे, तर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर…
Read More » -
देश-विदेश
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्यासंचालकपदी हेमराज बागुल रुजू
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला. महाराष्ट्र…
Read More » -
महाराष्ट्र
दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी – राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित ५० टक्के…
Read More » -
देश-विदेश
भाजपाचे नूतन कार्यालय अनेक पिढ्या सच्चे कार्यकर्ते घडवेल- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई – भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान असते. जनसंघाच्या स्थापनेपासूनच कार्यालयातून संघटना उभारणीचे काम, पक्षाच्या सिद्धांतांचे संवर्धन, कार्यकर्ता प्रशिक्षण,…
Read More » -
महाराष्ट्र
वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत करा – महसूलमंत्री बावनकुळे
मुंबई – पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More » -
महाराष्ट्र
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई – नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेती पध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल…
Read More » -
क्रीडा
दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो – एकनाथ शिंदे
मुंबई – दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश…
Read More »